फोन टॅपिंग प्रकरणाच्या तपासासाठी दोन सदस्यीय समिती
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांचे फोन टॅप प्रकरणी दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून, सहा आठवड्यांत समिती सविस्तर अहवाल गृह विभागाला सादर करणार आहे. या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग आणि … Read more