#IPL2020 #Final : दिल्ली कॅपिटल्सला पंत, अय्यरने सावरले
दुबई – कर्णधार श्रेय्यस अय्यरच्या नाबाद अर्धशतकी आणि रिषभ पंतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने 20 षटकांत 7 बाद 156 धावा करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईसमोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान ठेवले आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला गोलंदाजी दिली होती. दिल्लीची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने मार्कस स्टोईनिसला … Read more