गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात कोणते मुद्दे महत्वाचे? वाचा

Gadchiroli Chimur Lok Sabha ।

 Gadchiroli Chimur Lok Sabha ।  गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ. इथून भाजपनं विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान यांचं आव्हान आहे. या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होणार हे स्पष्ट झालंय. मात्र याठिकाणी कितीही निवडणुका झाल्या तरी याठिकाणचे काही प्रश्न हे कायम तसेच राहताना दिसून … Read more

Name Change: संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव आता ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’; सरकारकडून अधिसूचना जारी

Name Change : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे  (change of name)  बदलली आहेत. या जिल्ह्याची नाव आता अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मागवलेल्या सूचना आणि हरकतींवर विचार करण्यात आला आहे. उपविभाग, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर नावे बदलण्याचा … Read more

न्यायप्रविष्ट असलेल्या विषयात राजकारण करणे हे आपली अप्रगल्भता दर्शवते – जितेंद्र आव्हाड

मुंबई – राज्यात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रोश मोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले. न्यायप्रविष्ट असलेल्या विषयात राजकारण करणे हे आपली अप्रगल्भता दर्शवते, असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी केले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात … Read more

कोल्हापूर: हद्दवाढ न होता इचलकंरजी बनली राज्यातील २८वी महानगरपालिका; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

कोल्हापूर : राज्य शासनाने इचलकरंजी नगरपालिकेचा दर्जा वाढ करून महापालिकेचा दर्जा दिला आहे . याबाबत राज्य शासनाने आज अधिसूचना काढले आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे. राज्यातील श्रीमंत नगरपालिका अशी इचलकरंजी नगरपालिकेची ओळख आहे. नगरपालिकेच्या शेवटच्या सभागृहात महापालिका दर्जा मिळावा असा ठराव करण्यात आला होता. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली होती.  … Read more

राज ठाकरेंविरोधात ‘त्या’ प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट

मुंबई :  मशिदींवरील भोंग्यांविरोधात  कडक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.  २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत  आहे. सांगलीमधील शिराळा न्यायालयाने हे अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. ६ एप्रिलला हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. एक महिना … Read more

#WWC17 | महिला संघाने ‘त्या’ वेळी चक्‍क समोसा खाऊन दिवस काढले; राय यांचा धक्‍कादायक खुलासा

नवी दिल्ली – भारताच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये 2017 साली झालेल्या महिलांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत चक्‍क समोसा खाऊन दिवस काढले, असा धक्‍कादायक खुलासा बीसीसीआयचे तत्कालिन प्रशासक विनोद राय यांनी केला आहे. त्यावेळी मी महिला संघातील खेळाडूंसाठी कीहीही करु शकलो नाही याची खंत आजही वाटते, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. विनोद राय यांनी लिहिलेल्या नॉट जस्ट … Read more

उद्योग मंत्री देसाई यांच्याशी सविस्तर चर्चा; औद्योगिकसह इतर प्रश्‍नी ज्ञानेश्‍वर कटके यांनी वेधले लक्ष

मुंबई : पुणे जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांसह औद्योगिक वसाहत प्रकल्पांना जमीनी दिलेल्या शेतकरी भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे तसेच घोड धरणातून गाळ काढण्याप्रमाणे अन्य विकासकामांना कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी (सी.एस.आर.) फंडातून सहकार्य मिळवावे, यासह अन्य मागण्या राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी लावून धरल्या आहेत. … Read more

Chhath Puja 2021 | छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई: कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी या वर्षीचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे. दि. 9 नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ते दि. 10 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या सूर्योदयापर्यंत छठपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्वधर्मीय … Read more

रेल्वेकडून पुढील 6 महिन्यांसाठी करोना मार्गदर्शक तत्त्वे जारी!; दुर्लक्ष केल्यास भारी दंड भरावा लागणार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्वाची माहिती आहे. रेल्वेने असा नियम केला आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. हा नियम करोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित असल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान त्याकडे दुर्लक्ष करू नका. सध्या देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत आहेत, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या अलर्ट अंतर्गत, पुढील … Read more

शिवसेनेच्या खासदार भावना गवळींना ईडीची नोटीस

मुंबई – शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळ यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना ईडीची नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांना 4 ऑक्‍टरोबर रोजी एका मनी लॉंड्रिंग प्रकरणात दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भावना गवळी या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील खासदार आहत. या प्रकरणात त्यांचे एक सहकारी सईद खान … Read more