पुणे जिल्हा | जलजीवनबाबत सरपंचांनी विशेष दक्षता घ्यावी

पळसदेव, (वार्ताहर) -सरपंच ग्रामसेवकांनी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू असताना कामाच्या दर्जाबाबत दक्षता घेतल्यास या योजनेची कामे दर्जेदार होण्यास मदत होईल. सरपंचांनी गावाच्या पुढील तीस वर्षांच्या भविष्याचा विचार करून हस्तांतरानंतर योजना योग्य नियोजन करून व्यवस्थित चालवल्यास या योजनेचा हेतू सध्या होईल व नागरिकांना शुद्ध पाणी नियमित प्यायला मिळेल. त्यामुळे सरपंचांनी या योजनेबाबत विशेष दक्षता … Read more