वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याच्या मोदींच्या आश्‍वासनाचे काय झाले?

पाटणा – बिहारमध्ये 19 लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची कॉंग्रेसने खिल्ली उडवली आहे. वर्षाला 2 कोटी नोकरी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्‍वासनाचे काय झाले, असा उपहासात्मक सवाल कॉंग्रेसने विचारला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. त्या जाहीरनाम्यातून पुढील पाच वर्षांत बिहारचा विकास दर दुप्पट करण्याचे आश्‍वासनही देण्यात … Read more