आर्थिक मंदीमुळे रोजगार घटला
“इकोरॅप’ या एसबीआयच्या संशोधन अहवालातील निरीक्षण मुंबई : देशातील आर्थिक मंदीचा विपरित रोजगार निर्मितीवर परिणाम झाला आहे. 2019 या आर्थिक वर्षात 89.7 लाख रोजगारांची निर्मिती झाली होती. त्याच्या तुलनेत यंदा 16 लाख कमी रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. “इकोरॅप’ या एसबीआयच्या संशोधन अहवालानुसार आसाम आणि राजस्थानसारख्या काही राज्यांत पतपुरवठ्यात घट … Read more