नगर : कोनशिलेवर नाव नसले तरी धरण पूर्ण झाल्याचा आनंद ः आ.बाळासाहेब थोरात
अकोले – निळवंडेसाठी अकोलेच्या जनेतेचे योगदान मोठे आहे. निळवंडे धरणातून पुन्हा पाणी सुटले आहे. माजीमंत्री मधुकरराव पिचड व मला आदर्श पुनर्वसनाचे काम करून निळवंडेचे काम पूर्णत्वास नेण्याचे भाग्य लाभले. यातच निर्मितीचा आनंद आम्हाला आहे.कोनशिलेवर नाव नसले अथवा उद्घाटनाला नसल्याने काही होत नाही. तुम्हाला सर्व माहिती आहे, असे म्हणत निळवंडे धरणाच्या लोकार्पण कार्यक्रमावर आ.बाळासाहेब थोरात यांनी … Read more