पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास का सांगितले? लोकांचे 30 लाख कोटी बुडाले… राहुल गांधींनी JPC चौकशीची केली मागणी

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या शेअर बाजाराबाबत केलेल्या वक्तव्यावरून निशाणा साधला. त्यांनी विचारले की, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांना गुंतवणूक करण्याचा सल्ला का दिला? या संपूर्ण प्रकरणाला घोटाळा असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी जेपीसी चौकशीची मागणीही केली आहे. गुरुवारी … Read more