निवडणुकीच्या निकालापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मोठा दावा, ‘निकाल आल्यावर…’
Scindia on Lok Sabha । लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडत आहे. त्यानंतर 4 जून 2024 रोजी केंद्रात कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि गुना येथील भाजपचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी ‘जेव्हा 4 जूनला निकाल येईल, तेव्हा जागतिक पटलावर भारताचा झेंडा फडकेल.’असे … Read more