कंगनाच्या वक्‍तव्याला अनावश्‍यक महत्त्व – शरद पवार

मुंबई  – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने केलेल्या वक्‍तव्याला अनावश्‍यक महत्त्व दिले जात असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केले. मात्र याप्रसंगी त्यांनी कंगना रणावतच्या नावाचा उल्लेख करणे टाळले. कंगनाच्या वक्‍तव्याला जनता गांभीर्याने घेत नाही. तसेच तिला या आठवड्यात मिळालेल्या धमक्‍यांनाही आपण गांभीर्याने घेत नसल्याचे पवार म्हणाले.  मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरबरोबर केल्यामुळे … Read more