‘भूल भुलैया-3’चे शूटिंग सुरू; कार्तिक आर्यनने शेअर केला फोटो

kartik aryan

Entertainment ।  बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ चे शूटिंग सुरू केले. अभिनेता ‘भूल भुलैया 3’ च्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाची झलक शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामवर गेला. त्याने चित्रपटाच्या क्लॅपबोर्डचा एक मोनोक्रोम स्नॅप शेअर केला, ज्याला त्याने कॅप्शन दिले, ‘हे आम्ही जातोय.’ त्याने बॅकग्राउंडमध्ये ‘भूल भुलैया 2’ चा टायटल ट्रॅकही जोडला … Read more

WPL 2024 Opening Ceremony : ‘ये किंडम नहीं, क्विनडम हैं’..! सेलीब्रेटींच्या उपस्थितीत होणार WPL चे उद्घाटन….

Women’s Premier League 2024 : – महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या मोसमाला लवकरच प्रारंभ होत आहे. येत्या 23 फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारी येथील एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहे. या सोहळ्यामध्ये अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कार्तिक आर्यन हे बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेते समारंभाला उपस्थिती लावणार आहेत. वुमन्स प्रीमियर लीगच्या सोशल मीडिया आऊंटवरुन याबाबत … Read more

Karthik Aryan । कार्तिक आर्यनचा भेटायला आला जबरा फॅन

Karthik Aryan

Karthik Aryan । अभिनेता कार्तिक आर्यन हा त्या मोजक्या स्टार्सपैकी एक आहे ज्याने आपल्या उत्कृष्ट काम, उत्तम व्यक्तिमत्वामुळे आपल्या चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.     View this post on Instagram   A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)   कार्तिक आर्यनच्या चाहत्यांना तो खूप आवडतो आणि जेव्हा जेव्हा तो स्पॉट केला जातो … Read more

‘भूल भुलैया 3’बद्दल मोठी अपडेट समोर; ब्रेकअपनंतर एक्स गर्लफ्रेंडसोबत झळकणार कार्तिक आर्यन

Kartik Aryan : अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ‘भूल भुलैया 3’ (Bhool Bhulaiya 3) बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या पुढील भागात कार्तिकसोबत नेमकी कोणती अभिनेत्री झळकणार? असा सवाल केला जात होता. यातच आता कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी पुन्हा एकदा … Read more

सारा अली खानने पहिल्यांदाच कार्तिकसोबतच्या ब्रेकअपबाबत दिले स्पष्टीकरण; म्हणाली “नेहमीच…”

Sara Ali khan : ‘कॉफी विथ करण’ च्या आठव्या पर्वाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रणविर-दिपीका, सनी देओल आणि बॉबी देओल यासारख्या सेलिब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावत अनेक गोष्टींचा खुलासा केला. नुकत्याच झालेल्या या शोमध्ये अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सारा अली खान (Sara Ali) या दोघींनी हजेरी लावली होती. यावेळी दोघींनी त्यांचा कॉमन … Read more

Bollywood News :आशिकी ३ मध्ये तारा सुतारियाची एन्ट्री..!

Bollywood News :   पहिला चित्रपट ‘आशिकी’ 1990 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला 33 वर्षांपूर्वी पूर्ण झाले असावे. महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच्या कथेपासून ते गाण्यांपर्यंत आजही प्रसिद्ध आहे. त्यानंतर 2013 मध्ये मोहित सूरी दिग्दर्शित ‘आशिकी 2’ रिलीज झाला. हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता ‘आशिकी 3’ची तयारी सुरू आहे. कार्तिक आर्यन … Read more

अभिनेता कार्तिक आर्यनने केलेल्या ‘या’ कृतीची रंगली सोशल मीडियावर चर्चा; पाहा व्हिडिओ

मुंबई – अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. सध्या हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. मात्र या कार्यक्रमादरम्यान कार्तिकने केलेल्या एका कृतीचे सर्वत्र चर्चा रंगली आहे. यावेळी त्याने चक्क स्टेजवर कियाराची चप्पल उचलली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more

‘कहानी अभी खत्म नहीं हुई…’ कार्तिक आर्यनने शेअर केला ‘भूल भुलैया 3’ टिझर

मुंबई – बॉलीवूडचा चॉकलेट अभिनेता ‘कार्तिक आर्यन’ आपल्या चाहत्यांना खूश करण्याची एकही संधी सोडत नाही, त्यामुळेच त्याची फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे. कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ रिलीज झाल्यापासून फॅन्स त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्याचा ‘भूल भुलैया 2’ सर्वाधिक हिट चित्रपट ठरला होता. आता या चित्रपटाचा सीक्‍वल साकारण्यात येत आहे. नुकतंच कार्तिकने … Read more

“चित्रपटात कोणाला घ्यायच…” परेश रावल यांनी हेरा फेरी 3 बाबत स्पष्टच सांगितलं

मुंबई – प्रियदर्शन दिग्दर्शित हिअरा फेरी चित्रपट प्रचंड लोकप्रिय आहे. बाबुराव,शाम आणि राजुची या चित्रपटातील केमेट्री सर्वांनाच खूप आवडते. म्हणून चित्रपटाचा दुसरा पार्ट फिर हेराफेरी देखील खूप प्रसिद्ध झाला. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती हेरा फेरीच्या तिसऱ्या भागाची. परंतु तिसऱ्या भागात अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यनची एंट्री होणार आहे. यावरच आता अभिनेते परेश रावल यांनी … Read more

”देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा” जयंत पाटील यांचे गणरायाला साकडे

मुंबई   – देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच मध्यमवर्गीयांच्या मानगुटीवर बसलेला महागाईचा राक्षस नष्ट व्हावा असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गणरायाला घातले.   आज आपले गणराया मुंबई येथील निवासस्थानी विराजमान झाले. ऊर्जेचा अखंड स्त्रोत, सकारात्मकता आणि पावित्र्याची अनुभूती येत आहे. हा मंगलमय पर्व … Read more