काश्मिरी पंडित आजही निर्वासित छावण्यांत का?; ठाकरे गटाचा मोदी सरकारला सवाल
मुंबई – गेल्या चार वर्षांत काश्मीरमध्ये सातत्याने जवानांवर आणि पोलिसांवर निर्घृण हल्ले सुरूच आहेत आणि शेकडो जवानांना त्यात हौतात्म्य पत्करावे लागले. सामान्य जनतेवरही हल्ले झाले. मुख्य म्हणजे शांतता नांदत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, मग निर्वासित छावण्यांत आजही काश्मिरी पंडित का राहत आहेत? त्या पंडितांची घरवापसी का होऊ शकलेली … Read more