कोण आहेत नितीशा कौल ? ज्यांना भारतात प्रवेश नाकारला, काय आहे याचं नेमकं कारण ? वाचा सविस्तर

Nitasha Kaul।

Nitasha Kaul। देशात कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मिरी पंडितांचा मुद्दा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. त्यातच नुकतेच बंगळुरू विमानतळावर एक धक्कादायक घटना समोर आली. वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील भारतीय वंशाच्या प्राध्यापिकेला भारतात प्रवेश देण्यात आला नाही. निताशा कौल असे प्राध्यापिकेचे नाव आहे. त्यांनी आपल्याला बेंगळुरू विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. तसेच लंडनला परत पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय.  … Read more