सरकार शिक्षकांना देणार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्राचे प्रशिक्षण

तिरुवनंतपुरम – केरळ सरकार येत्या २ मे पासून राज्याच्या माध्यमिक शाळेतील ८० हजार शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देणार आहे. या कार्यक्रमांतर्गत केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन ने ऑगस्ट २०२४ पर्यंत वर्ग ८ ते १२वी च्या ८० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून पीडीएफ, प्रतिमा आणि व्हिडिओंमध्ये जटिल दस्तऐवज सुलभ करण्यासाठी … Read more

पाठ्यपुस्तकात “इंडिया’ ऐवजी “भारत’ शब्दाला केरळ सरकारचा विरोध

तिरुअनंतपुरम – केरळमधील डाव्या आघाडी सरकारने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’ ऐवजी ‘भारत’ शब्द वापरण्याबाबत एनसीईआरटी समितीच्या नुकत्याच केलेल्या शिफारशीवर पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. राज्याचे सामान्य शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. नॅशनल कौन्सिल … Read more

Slapping incident : अत्याचार पीडित ‘त्या’ विद्यार्थ्याला दत्तक घेण्याची केरळ सरकारने दर्शवली तयारी

तिरुअनंतपुरम :- उत्तर प्रदेशातील एका शाळेतील शिक्षिकेने क्षुल्लक कारणावरून एका मुस्लीम विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांकरवी मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या पीडित विद्यार्थ्याला केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारने दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे. केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी म्हणाले की, जर त्याचे पालक सहमत असतील तर राज्य सरकार मुलाला सर्वोत्तम शिक्षण देईल. या मुलाला दत्तक घेऊन त्याला उत्तम … Read more

Government of Kerala : बडतर्फ कॉंग्रेस नेत्याला ‘केरळ सरकार’कडून महत्वाची जबाबदारी

तिरुअनंतपुरम :– केरळमधील मार्क्‍सवादी सरकारने कॉंग्रेसचे बडतर्फ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के व्ही थॉमस यांना नवी दिल्लीत विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कॅबिनेट दर्जाही देण्यात आला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. सात महिन्यापुर्वीच थॉमस यांना पक्ष विरोधी कारवायांबद्दल पक्षातून काढून … Read more

‘तुमच्यात हिंमत असेल तर रस्त्यावर उतरून माझ्यावर हल्ला करा’; राज्यपालांचे केरळ सरकारला आव्हान

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट  पक्ष , डावे पक्ष आणि द्रमुकच्या नेत्याच्या मित्रपक्षांसह येत्या 15 नोव्हेंबर रोजी राजभवनासमोर मोठे आंदोलन करणार आहेत. खासदार तिरुची शिवा देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.  याच पार्श्वभूमीवर आता केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि राज्य सरकार यांच्यात या निदर्शनावरून शाब्दिक युद्धही सुरू झाले आहे. दरम्यान, राज्यपालांनी चक्क सरकारला ओपन … Read more

करोनामुळे नुकसान झालेल्या ‘या’ क्षेत्रातील लोकांसाठी 5000 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर

थिरूवनंतपुरम – महामारीच्या काळात लघुउद्योजकांचे व शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाल्याने केरळ सरकारने आपल्या राज्यातील या क्षेत्रातील लोकांसाठी पाच हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांनी आज विधानसभेत हे एकूण 5650 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या मागे राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा विचार असल्याचे सरकारने नमूद केले आहे. त्या खेरीज … Read more

“तुम्ही सर्वांनी माझ्या आई-वडिलांचा जीव घेतला आहे, आता मी त्यांचे अंत्यसंस्कारही करू शकत नाही का?”

नवी दिल्ली – केरळमध्ये एक धक्कादायक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एक २३ वर्षीय मुलगा आपल्या आईवडिलांच्या मृत्यूस पोलिसांना जबाबदार धरत “तुम्ही सर्वांनी माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आणि आता अंत्यसंस्कारही करू शकत नाही का?” असा सवाल करत आहे. या घटनेने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे. राहुल राज … Read more