#Shivjayanti2023 : खर्ड्यात रेखाटली शिवरायांची 30 हजार चौरस फूट प्रतिमा

खर्डा (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खर्डा येथे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांची 30 हजार चौरस फूट प्रतिमा रेखाटण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या या रेखाचित्राची ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्डकडून या विक्रमाची नोंद घेतली जाणार आहे. खर्डा येथे दोन दिवस शिवजयंती … Read more

खर्डा : हनुमानगडाचे मठाधिपती ‘बुवासाहेब खाडे’ महाराजांना मारहाण

जामखेड (प्रतिनिधी) – हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांना जामखेड तालुक्यातील मोहरी या ठिकाणी पहाटे मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच महारांजांनकडील आसलेले 13 लाख 60 हजार रूपये किमतीचे सोन्याच्या चैनी, अंगठ्या काढून घेतल्या आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील हनुमानगडाचे मठाधिपती … Read more

जामखेड : खर्डा येथील निंबाळकरांच्या गढीला संरक्षित स्मारकाचा दर्जा

जामखेड / खर्डा (प्रतिनिधी) – तालुक्‍यातील खर्डा येथील निंबाळकर गढी म्हणजे मराठे व निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणारे सरदार निंबाळकर यांच्या निष्ठा व शौर्य याची साक्ष देणारे स्मारक आहे. या स्मारकाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी पुरातत्त्व विभागाकडे निंबाळकर गढी, निंबाळकर छत्री व त्यांचे आराध्य दैवत असलेल्या … Read more

अहमदनगर : खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्राविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दुधामध्ये भेसळ करणाऱ्या खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन व शितकरण केंद्र या पेढी विरुद्ध बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली . अन्न व औषध प्रशासनाने 8 जुलै 2021 रोजी शिवकृपा दूध संकलन शितकरण केंद्र, … Read more

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश; खर्डा व मिरजगावात पोलीस ठाण्याला मंजुरी

जामखेड – तालुक्यातील खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशनला शासनाची मान्यता मिळाली आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी नवीन स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी परवानगी दिली असून, आता खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी स्वतंत्र … Read more

केंद्राने चुकीचे धोरणे थांबवावे – कोल्हे

असंघटित कामगार कॉंग्रेसतर्फे विविध मागण्यांसाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन संगमनेर -केंद्रातील भाजप सरकार खोटारडे सरकार आहे. कॉंग्रेसने कायम गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेतले असून गोरगरिबांना विकासाच्या वाटेवर आणणारा विचार कॉंग्रेस करीत आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे या गोरगरीबांची आणखी हाल होत आहे. केंद्राने चुकीचे धोरणे थांबवले नाही तर देशातील सामान्य माणूस पेटून उठेल आणि याला जबाबदार फक्त केंद्र सरकार … Read more

मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याने निर्णय मागे घेण्याची नामुष्की ः आ. विखे

राहाता  -अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल माथी मारुन आर्थिक संकटात लोटले. या सरकारच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्यामुळेच घेतलेले निर्णय मागे घेण्याची नामुष्की येत असल्याची टीका भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सोनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्‌घाटन आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन आ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more

भूसंपादनात कुणावरही अन्याय होऊ देणार नाही : आ.पवार

कर्जत  -कर्जत तालुक्‍यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गाच्या भु-संपादनप्रश्‍नी कुणावरही अन्याय होऊ नये, यासाठी नगर-करमाळा महामार्गाच्या भूसंपादन प्रश्‍नी आ. रोहित पवार यांनी तालुक्‍यातील मांदळी, थेरगाव, नागमठाण, घुमरी, कोकणगाव, बेलगाव, मिरजगाव, बाभूळगाव खालसा, नागलवाडी, माही, जळगाव, पाटेगाव, पाटेवाडी, निमगाव डाकू, चापडगाव आदी गावांतील नागरिकांच्या ज्या-त्या भागात नुकत्याच बैठका घेतल्या. नगर-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्र.(516 अ)या चौपदरी … Read more

खर्डा व नागोबाचीवाडी येथील बनावट दुध बनवण्याचे दोन अड्डे उध्वस्त !

जामखेड : जामखेड तालुक्यातील खर्डा भागातून बनावट दुध तयार करण्याचे आणखीन एक रॅकेट जामखेड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. खर्डा व नागोबाचीवाडी येथील बनावट दुध बनवण्याचे अड्डे उध्वस्त करत 2118 लिटर बनावट दुध नष्ट करण्यात आले असुन तब्बल 2 लाख रूपये किमतीचे बनावट दुध बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव … Read more

जनतेला ठाकरे सरकारचा कंटाळा आलाय

मुंबई – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचातय निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निकालानंतर सर्वच पक्षांकडून आमच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात भाजपच सर्वाच मोठा पक्ष ठरल्याच्या दावा  भाजप नेते नारायण राणे  यांनी केले आहे. ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘येत्या निवडणुकांमध्ये भाजपच बाजी मारेल. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादीत … Read more