आमच्या कीडन्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या; हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँकेकडे मागणी
हिंगोली – राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही बँका वरिष्ठ कार्यालयाच्या पत्रावर बोट ठेवत आहेत. त्यामुळे पिककर्जाचे पुनर्गठण करण्यास टाळाटाळ केली जात आहे. बँकेने कर्जाचे पुनर्गठण करावे अन्यथा आमच्या किडन्या घेऊन पिककर्ज द्यावे, अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली आहे. या संदर्भात शेतकरी संगिता पतंगे, पांडुरंग मानमोठे, दशरथ मानमोठे, विनायक कावरखे, दशरथ मुळे, संतोष वैद्य, विजय … Read more