लालू प्रसाद यादवांवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; म्हणाले,”हा लोकशाहीच्या हत्येचा हा कुत्सित प्रयत्न”

नवी दिल्ली : जमिनीशी संबंधित घोटाळ्यात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने काल कारवाई केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तर काँग्रेसदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याविषयी बोलताना काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना खरगे यांनी,”नरेंद्र मोदी सरकार हे विरोधी पक्षांच्या विरोधात … Read more