पुणे जिल्हा : नियोजनाअभावी राज्यात पाणीटंचाई – खासदार सुळे

Supriya Sule on BJP ।

इंदापूर  – सध्या राज्यात 37 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यासाठी राज्य सरकारचे नियोजन नाही. मागील वर्षी डिसेंबर पासून मी शासनाला पाणी नियोजनाबद्दल सांगत होते; मात्र त्यांनी त्यावेळी लक्ष दिले नाही. आज उजनी धरणात देखील उणे चाळीस टक्के पाणी आहे. त्यामुळे येणार्‍या काळात शेतीसाठी, जनावरांसाठी व नागरिकांना पिण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यासाठी राज्य सरकार … Read more

पुणे जिल्हा : स्वयंशिस्त नसल्यानेच वाहतूक कोंडी

पोलीस उपायुक्त सतीश कसबे ः चाकणमध्ये उद्योजकांसोबत वाहतूक, परिवहनची बैठक औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी पुरवावेत चाकण : वाहनचालकासह पादचार्‍यांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव असल्याने वाहतूक कोंडी व अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला वॉर्डन (वाहतूक मदतनीस) औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी पुरवावेत, अशी अपेक्षा पोलीस उपायुक्त सतीश कसबे यांनी व्यक्त केली. चाकण औद्योगिक परिसरामध्ये वाहतूक कोंडी … Read more

पुणे: येथे महिलांचे अस्तित्वच “उणे’

पुणे अग्निशमन दलात नाही एकही महिला कर्मचारी पुरोगामी पुण्यात सावित्रीच्या लेकींना मिळेना संधी सुनील राऊत पुणे – स्त्री-पुरुष समानतेची बीजे रोवत ज्या पुण्यात महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे सर्वांत आधी खुले झाले, त्याच पुण्याच्या अग्निशमन दलात एकाही महिला कर्मचाऱ्याची नेमणूक महापालिकेच्या स्थापनेपासून झालेली नाही. विशेष म्हणजे, महात्मा फुले स्मारकापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर दलाचे मुख्यालय आहे. मात्र, … Read more

गर्दी नसल्याने गणेशोत्सवातील हातसफाई कमी

पुणे(प्रतिनिधी)  : गणेशोत्सवावर यंदा करोनाचे सावट आहे. शहरातील सर्व मंडळांनी उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी उत्सवी गर्दीत भाविकांकडील दागिने, मोबाइल संच लांबविण्याचे शेकडो गुन्हे घडतात. यंदाच्या वर्षी मात्र गर्दी नसल्याने चोऱ्या माऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.  दरवर्षी परजिल्हयातून काही पाकिटमार आणि मोबाईल चोरांच्या टोळ्या उत्सवात शहरात दाखल झालेल्या असतात. दर्शनाची गर्दी … Read more

स्मार्ट फोन नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

प्रकाश चिखले कोल्हार खुर्द  – सध्या करोनाने देशाला ग्रासले आहे, याचा परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीवर मोठया प्रमाणावर झाल्याचे जाणवत आहे. देशाचे आर्थिक नुकसान भरून काढण्याकरिता अनेक उपाययोजना शासन राबवत आहे. शैक्षणिक क्षेत्रात शासनाने राबवलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा अनेक विद्यार्थी फायदा घेत असले तरी ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी मात्र स्मार्ट फोन नसल्याने या शिक्षणापासून वंचितच असल्याचे … Read more

करोनाचा परिणाम : केरळमध्ये दारूच्या तुटवड्याने आत्महत्येचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता या काळात सर्व वस्तूंची दुकाने ही बंद राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच गोची झाली आहे. दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर … Read more

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे गो एअरची 18 विमाने रद्द

मुंबई : विमानांची कमतरता आणि विमान कर्मचाऱ्यांच्या तसेच वैमानिकांच्या अभावामुळे गो एअर विमान कंपनीला आज दिल्ली, मुंबई, बंगलुरू, कोलकाता आणि पाटणा येथे जाणारी 18 विमाने रद्द करावी लागली आहेत. कंपनीच्या ए 320 विमानांमध्ये काही बिघाड झाल्याने कंपनीला विमानांचीही कमतरता भासल्याने हा निर्णय घ्यावा लागला असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही विमान कंपनी स्वस्तात विमान प्रवास देत … Read more