अतिवृष्टीचे साडेपाच कोटीचे अनुदान वर्ग; आ.लहुजी कानडे यांच्या प्रयत्नांना यश

श्रीरामपूर  –  श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाचे प्रलंबित असलेले साडे पाच कोटी रुपयांचे अनुदान नुकतेच मंजूर झाले आहे. आ.लहू कानडे यांच्या प्रयत्नाने हे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी केवायसी करून अनुदान प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन आ.लहु कानडे यांनी केले आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे … Read more