पुणे | देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “कायदा-सुव्यवस्था, तसेच गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण विचारात घेता पुणे शहर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोडसाळ आहेत,’ असा दावा पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केला. मोहोळ यांच्या … Read more

चारा नियोजनाचे आराखडे तयार करा

सातारा – सातारा जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 491 मिमी पाऊस झाला असून, गतवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत 272 मिमीची घट आहे. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत पाऊस पडला नाही, तर जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी चारा डेपो तयार करावे लागतील, याचे सर्वेक्षण कृषी आणि पशुसंवर्धन विभागांनी करावे. चारा डेपो तयार करण्यासाठी आराखडे तयार करावेत. जिल्ह्याबाहेरून चारा उपलब्ध करून द्यावा लागल्यास, त्यासाठी नियोजन करावे. … Read more

सातारा – जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित

सातारा – पुसेसावळी, ता. खटाव येथील घटनेनंतर प्रशासनाने जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत गांभीर्याने हाताळत, अत्यंत जलदगतीने कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करून, शांतता अबाधित राखली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घटकाच्या सुरक्षितेतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, ठाणे अंमलदार यांच्याशी देसाई यांनी हॉटलाइनवरून संवाद साधला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी … Read more

पुणे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही; आमदार रविंद्र धंगेकरांनी विधानसभेत मांडले ‘हे’ मुद्दे

पुणे – शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा यावर आवाज उठवत कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत सरकारचे याप्रश्नांकडे लक्ष वेधले. पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून कोयता गॅंग ही नवीन गुन्हेगारी प्रवृत्ती उदयास आली आहे. पोलीसांचा गुन्हेगारावर वचक राहिलेला नाही. सदाशिव पेठेत युवतीवर … Read more

राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली ; शरद पवारांची राज्य शासनावर टीका

sharad

पुणे – राज्यातील महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुलींवर हल्ले करुन त्यांच्या हत्या केला जात आहेत. जातीय, धार्मिक सांप्रदायिकतेचे वातावरण निर्माण करुन दंगली घडू लागल्या आहेत. या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. केली. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष … Read more

Maharashtra Politics : फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळते? – नाना पटोले

मुंबई – महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे?, असा सवाल करत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पंचनामा करताना … Read more

उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलीय – मुख्यमंत्री योगी

सहारनपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहारनपूर विकासाच्या मार्गावर आहे. आज राज्यात कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आज संपूर्ण देशात आदर्श बनली आहे. माफिया आणि गुन्हेगार यांच्या कर्दनकाळ आला आहे. आज यूपीमध्ये भयमुक्त वातावरण आहे, असे प्रतिपादन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. सहारनपूरमधून नागरी संस्थांच्या निवडणुकांची … Read more

शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर; माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

नगर – शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. परिस्थिती स्फोटक बनून गंभीर गोष्टी घडू शकतात. शहरातील या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, असे निवेदन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. निवेदनात म्हटले, येथील कापड बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून … Read more

हनुमान जयंतीनिमित्त सर्व राज्यांनी कायदा सुव्यवस्था पाळावी ! गृह मंत्रालयाकडून सूचना जारी

नवी दिल्ली – रामनवमीच्या मुहूर्तावर देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला होता. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. गृह मंत्रालयाने आता हनुमान जयंती संदर्भात एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये सर्व राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सांगण्यात आले आहे. देशभरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या तयारीबाबत मंत्रालयाने … Read more

कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क – छगन भुजबळ

मुंबई – मनसेने घेतलेल्या भूमिकेवरून राज्यात अशांतता निर्माण होऊ नये तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी राज्यात काही ठिकाणी धरपकड केली आहे. राज्याचे पोलिस प्रशासन आपल्या जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे, … Read more