खोट्या आश्‍वासनांची कॉंग्रेसला शिक्षा मिळाली

फोर्बेसगंज/ सहारसा (बिहार) – दारिद्रय निर्मूलन आणि शेती कर्ज माफ करण्यासंदर्भात जनतेला खोटी आश्‍वासने दिल्याबद्दल लोकांनी कॉंग्रेस पक्षाला शिक्षा केली असून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील या पक्षाचे संख्यबळ 100 पेक्षाही कमी झाले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. बिहार विधानसभेच्या निवडणूकीसाठीच्या प्रचारातील अखेरच्या सभेदरम्यान मोदींनी राजद-कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. बिहारमध्ये पूर्वी ‘जंगलराज’ होते, … Read more