मतदानाच्या आवाहनासाठी एक लाख विद्यार्थ्यांची पालकांना पत्रे

गुवाहटी – आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आसाममधील एक लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रे पाठवली आहेत. आसाममधील कामरुप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही पत्रे पाठवली आहेत. पत्रे पाठवणारे हे विद्यार्थी कामरुप जिल्ह्यातील ५२६ शैक्षणिक संस्थांमधील इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी आहेत. आपल्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी आवर्जुन मतदान करावे, असे आवाहन या मुलांनी पत्राद्वारे आपल्या पालकांना केले … Read more

अखेर कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर शरद पवार म्हणाले,

नवी दिल्ली : विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नुकतीच एक पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर टीका केली होती. युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिले होते. सध्या सुरु असलेल्या … Read more