#INDvSL 3rd T20I : सुर्यकुमारचे तडाखेबाज शतक; श्रीलंकेसमोर 229 धावांचे आव्हान
राजकोट : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांपैकी तिसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसरा T20 सामना जिंकण्यासाठी भारताने श्रीलंकेला 229 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने 20 षटकात 5 विकेट गमावत 228 धावा केल्या. सूर्यकुमारने 51 चेंडूत नाबाद 112 धावा … Read more