आई-वडिलांच्या कर्जमाफीसाठी मुलीकडे ‘ती’ मागणी ; नकार दिल्याने आरोपीकडून मुलीवर चाकूहल्ला

डोर्लेवाडी : बारामतीतील एका दाम्पत्याने घेतलेल्या कर्जाच्या मोबदल्यात त्यांच्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, तरुणीने या मागणीला विरोध केल्याने तिच्यावर आरोपी तरुणाने चाकू हल्ला करून त्या तरुणीला जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय. गुरुवारी सकाळी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात एका … Read more

पुणे जिल्हा : शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करणार

खासदार सुप्रिया सुळे ः इंदापूर येथे आक्रोश मोर्चात सरकारवर घणाघात इंदापूर : सध्याचे राज्य सरकार हे स्वार्थी आहे. घर फोडा, पक्ष फोडा आमचे सरकार आल्यावर अन्याय झालेल्या शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करणार. आणी अंगणवाडी महिलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व पूर्ण करणार, असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर दिला. अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे इंदापूर येथे गेल्या … Read more

#Budget2022 | कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी बॅंकांना सूचना देणार – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण होऊ नये, त्यांना कर्ज मिळावे, यासाठी सर्व संबंधित बॅंकांना सूचना देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांचेसह विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नियमित कर्जाची … Read more

तामिळनाडूत 12 हजार कोटी रूपयांची कृषी कर्जमाफी

चेन्नई -तामिळनाडू सरकारने शुक्रवारी 12 हजार 110 कोटी रूपयांची कृषी कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना खुष करण्याचा प्रयत्न सत्तारूढ अण्णाद्रमुकने केल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांनी विधानसभेत कृषी कर्जमाफीची घोषणा केली. त्याचा लाभ सहकारी बॅंकांकडून कर्जे घेणाऱ्या 16 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होईल. कृषी कर्जमाफी योजना तातडीने अंमलात येईल. त्यासाठीची आर्थिक तरतूद अंतरिम … Read more

त्या ‘कर्जमाफी’बाबत रोहित पवारांनी व्यक्त केली नाराजी

पुणे – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे ५० बड्या कर्जबुडव्यांचे (विलफुल डिफॉल्टर) ६८ हजार ६०७ कोटींची कर्जे राइट ऑफ खात्यात टाकल्याची कबुली देण्यात आली असून याबाबत रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत व्यक्त होताना रोहित पवार यांनी, “प्रामाणिक कर्जफेड करणारे मध्यम, लघु व्यावसायिक व उद्योजक,गृह व वाहन कर्जधारक यांच्या … Read more

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला पत्रकार परिषद घेतली. विरोधकांनी सरकारवर आरोप करण्यापेक्षा समजूतदारपणे विरोधकांनी आपली भूमिका पार पाडावी, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. “मला अशी अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने एका समर्थ विरोधी पक्षाची भूमिका बजावायला पाहिजे. विरोधी पक्ष आहे म्हणून सरकारवर वारेमाप आरोप केले म्हणजे … Read more

सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी नाही तर सरसकट धोकेबाजी केली

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर आरोप मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच पहिला मोठा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला होता. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून सरकारने दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सरकारच्या याच निर्णयावर विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर सरसकट धोकेबाजी … Read more

कर्जमाफी जाहीर झाली, आता पीककर्ज वसुली थांबवण्याची मागणी

पुणे -शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी सुरू न झाल्याने खासगी बॅंका व पतसंस्थांकडून कर्जवसुली मोहीम राबविली जात आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची वसुली रोखण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नवीन विहीर खोदाई, विद्युत मोटार, शेततळे, पाइपलाइन अशा विविध कारणांसाठी शेतकऱ्यांनी खासगी बॅंका व पतसंस्थांकडून कर्ज घेतले होते. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान … Read more

दुष्काळी भागातील पाणीयोजना मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कराव्या

जयकुमार गोरे यांची अपेक्षा; संपूर्ण कर्जमाफी, सात बारा कोरा करण्याला प्राधान्य द्यावे सातारा – शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि दुष्काळी पाणीयोजना पूर्ण करण्याचे दिलेले शब्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूर्ण करावेत, अशी अपेक्षा आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. दुष्काळी भागाला हक्काचे पाणी देण्यासाठी माझा आग्रह असून कोण कुठे गेले आणि कुठे आले हे महत्वाचे नाही. … Read more

दिवाळखोर ग्राहकही कर्जदार

अलीकडेच दिवाळखोरीसंदर्भातील संशोधन विधेयकास राज्यसभेतील मंजुरीनंतर लोकसभेतही मंजूरी देण्यात आली. त्यामुळे कंपनीला दिवाळखोरीची प्रक्रिया आता 270 ऐवजी 330 दिवसात पूर्ण करावी लागेल. विशेष म्हणजे दिवाळखोरी घोषित केलेल्या कंपनीच्या गृहप्रकल्पातील खरेदीदार आणि गुंतवणूकदार हे देखील कंपनीचे कर्जदार म्हणून गृहित धरले जाणार आहेत. त्यामुळे कंपनीला मिळणाऱ्या रक्कमेतही ग्राहकांचा वाटा राहणार आहे. आता दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात अर्ज … Read more