‘नरेंद्र मोदींनी नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार गमावला’ – सोनिया गांधी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ स्वत:च्या नावावर जनतेचा कौल मागितला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे मोदींचा राजकीय आणि नैतिक पराभव आहे. त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी ते पुन्हा शपथ घेण्यास उत्सुक आहेत. मात्र, त्यांनी नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी सोडले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कॉंग्रेसच्या … Read more