अयोध्येतील भाजपच्या पराभवावर हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “कुठेतरी हरणार..”
Himanta Biswa Sharma On Ayodhya । लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रामाणे यश मिळाले नाही. पण सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणून अयोध्येकडे पाहिले गेले. कारण या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. याच पराभवावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “देशात 543 जागा आहेत. कुठे जिंकू, कुठे हरणार. पण नरेंद्र … Read more