जम्मू काश्मीर मध्ये शोपियाँ भागात मतदान केंद्रावर ‘पेट्रोल बॉम्ब’ ने हल्ला

श्रीनगर – लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यामध्ये आज मतदानाला जोरदार सुरवात झाली आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्‍मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्‍चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीर मधील शोपियाँचा देखील समावेश असून, येथे यावेळी मतदानाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. शोपियाँ मधील … Read more

गौतम गंभीरच्या दुहेरी मतदान ओळखपत्र प्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली – दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव नोंदवून दोन्ही मतदार कार्ड मिळविल्याप्रकरणी, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी मार्लेना यांनी गौतम गंभीरच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. यावर तीस हजारी कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवत राज्य निवडणूक आयोगाकडून रेकॉर्ड संबंधित कागदपत्रे मागविली आहेत. AAP's East Delhi Candidate Aatishi's complaint against … Read more

मोदींनी राजीव गांधींबद्दल केलेल्या विधानावरून काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वताला मिस्टर क्‍लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते त्यावर कॉंग्रेसकडून तीव्र टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या … Read more

#2019LokSabhaPolls : महेंद्र सिंग धोनीने कुटूंबासह बजावला मतदानाचा हक्क

रांची (झारखंड) – लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने देखील आपल्या कुटुंबासह आज मतदानाचा हक्क बजावला. झारखंडमधील रांचीतील जवाहर विद्या मंदिर येथील मतदान केंद्रात महेंद्रसिंग धोनी याने आपले मत दिले. Mahendra Singh Dhoni casts his vote at a polling booth in … Read more

दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला आदर्श आचारसंहितेमध्ये सवलत

मुंबई – राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आदर्श आचारसंहितेमध्ये सवलत दिली आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने दुष्काळ निवारणाच्या कामाला परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे, अशा ठिकाणी कामे करण्यास बंधन नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे. Election Commission of India has given relaxation in Model Code of Conduct in Maharashtra … Read more

आज पाचव्या टप्प्यातील मतदान

नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यामध्ये उद्या (दि. 6 मे) मतदान होणार आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्‍मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्‍चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी हे मतदान होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, स्मृती इरणी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, जतिन … Read more

योग्यवेळी विरोधक एकत्र येतील – सॅम पित्रोदा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी 56 पक्ष एकत्र आले. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यात फाटाफूट झाली. उत्तरेकडील राज्यांमध्ये बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षाची आघाडी कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. असे असले तरी सर्व विरोधकांचे मोदींना पराभूत करणे हे एकच ध्येय असून योग्य वेळी सर्व विरोधक एकत्र येतील, असा विश्‍वास … Read more

मनमोहन सिंग कॉंग्रेसचे प्रामाणिक वॉचमन – मोदी

सागर – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे कॉंग्रेसचे प्रामाणिक वॉचमन होते. त्यांना देशाची नव्हे, तर स्वतःच्या खुर्चीची अधिक चिंता होती. त्यामुळेच देश बरबाद होत गेला, अशी बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मध्यप्रदेशातील सागर येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. मोदी म्हणाले, क्रिकेटमध्ये दिवसभराच्या खेळानंतर शेवटची एक-दोन षटके … Read more

पंतप्रधान मोदींचा फोन घेण्यास ममतांचा नकार? – “फणी’वरुन राजकीय चक्रीवादळ

नवी दिल्ली – “फणी’ चक्रीवादळ ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावरून दुर गेले असले तरी आता त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला लोकसभा निवडणूक सुरु असताना दुसऱ्याकडे नैसर्गिक आपत्तीवरून राजकीय वादळ सुरु झाले आहे. तृणमूल कॉंग्रेसने फणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून “फणी’ चक्रीवादळासंदर्भात माहिती घेण्यासाठी … Read more

मोदींच्या टीकेनंतर मायावतींचे कॉंग्रेसला समर्थन

लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातील एका सभेत बोलताना समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेस यांनी आपसात संगनमत करून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना फसवले असून त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप काल केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आज मायावती यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अमेठी व रायबरेली मतदार संघातून विजयी करा … Read more