उद्योगपती गौतम अदानी-शरद पवार यांची भेट; तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा

मुंबई : मागील काही दिवसांपासून देशात ज्यांच्यामुळे वादळ उठले आहे ते अदाणी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी आज  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट झाली आहे. या दोघांमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी … Read more

सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी; “राजकीय पक्षाकडे संपूर्ण दुर्लक्ष करू शकत नाही…”

नवी दिल्ली :  राज्यातील सत्तासंघर्षावर आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.. यावेळी सरन्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली आहे.आपण राजकीय पक्षाकडे संपूर्ण दुर्लक्ष करू शकत नाही कारण ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले. शिंदे गटाच्या वतीने ऍड.हरीश साळवे यांनी आज नव्याने आपला युक्तिवाद मांडत काही मुद्दे उपस्थित केले. … Read more

नांदेड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; नागरी वस्त्यांमध्ये शिरले पाणी, शेती पिकांनाही मोठा फटका

नांदेड : गेल्या चार दिवसांपासून नांदेड  जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.  कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काल रात्रीपासून पावसाचा जोर आणखीच वाढाला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सखल भागात पाणी साचल्यानं तसेच अनेक नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांना … Read more

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९८ हजार गुन्हे दाखल

पोलिसांवर हल्ल्यांच्या १९० घटना; ६८६ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १९० घटना घडल्या. त्यात ६८६ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ७ मे या … Read more

बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये गरीब व गरजूंना शिवभोजन थाळीचा आधार

जिल्ह्यात दररोज 1500 शिवभोजन थाळी योजनेचा लाभ बीड : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांसाठी तसेच निराश्रित, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत आहे. दि. 14 एप्रिलच्या आकडेवारीनुसार बीड शहरातील 7 शिवभोजन केंद्रामधून दररोज 700 व जिल्ह्यातील 10 शिवभोजन केंद्रातून दररोज 800 शिवभोजन थाळी योजनेचा लाभ देण्यात येत … Read more