दहा हजार रोख, पाच हजारांचे धान्य; पूरग्रस्तांना ठाकरे सरकारकडून तातडीची मदत जाहीर
मुंबई – राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ‘प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, त्या सगळ्या ठिकाणी सर्व कुटुंबास दहा हजार रुपये नगदी रुपाने व … Read more