महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटणार? पंतप्रधान मोदी करणार मध्यस्थी
कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा वाद शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारी पोहोचला. खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्यांमुळे सीमाभागात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, त्यामुळे त्यांना समज देण्याची विनंती पंतप्रधानांकडे केली. यावेळी पंतप्रधानांनी लवरकच दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करू,असे आश्वासन … Read more