महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटणार? पंतप्रधान मोदी करणार मध्यस्थी

कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा वाद शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारी पोहोचला. खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्यांमुळे सीमाभागात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, त्यामुळे त्यांना समज देण्याची विनंती पंतप्रधानांकडे केली. यावेळी पंतप्रधानांनी लवरकच दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करू,असे आश्वासन … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न : राज्य सरकारने वकील म्हणून हरीश साळवेंची नियुक्ती करावी – अजित पवार

मुंबई :- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री स्वतः कोर्टात गेले व त्यांनी कर्नाटक सरकारकडून प्रख्यात वकील रोहतगी यांची नियुक्ती केली. महाराष्ट्र सरकारने वकील म्हणून हरीश साळवे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाचे प्रकरण … Read more

Maharashtra-Karnataka Border Dispute : तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील मानेंची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली … Read more

कराडच्या विकासासाठी शंभर खोके देऊ

कराड – राज्यात सध्या भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेना सरकारने विकासाचा धडका लावला आहे. त्यामुळे अनेकांना पोटसुळ उठली असून खोक्‍यांची भाषा करणारेच आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, खरी परिस्थिती जनतेला माहिती आहे. मी एखादी कमिटमेंट केली; तर त्यापासून कधीही बदलत नाही. राजेंद्रसिंह यादव यांनी केलेल्या विकासकामांच्या मागणीसाठी त्यांना निधी कमी पडू देणार नसून कराडच्या … Read more

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

कराड – तीन ते चार महिन्याच्या काळात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले. जनतेच्या चेहऱ्यावरील आनंदच त्याची पोचपावती आहे. जनतेच्या मनातील निर्णय आम्ही घेतला असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार, अतिवृष्टीग्रस्तांना भरपाई आदी. शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून हे सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. … Read more

कराड विमानतळ विस्तारीकरण करणार

कराड – जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कराड विमानतळावर नाईट लॅंडिंगसह अन्य सुविधा उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. हे विमानतळ सध्या एमएडीसीकडे असून त्यांच्या विकासासाठी ते एमआयसीकडे सुपूर्द करून इतरही आवश्‍यक मदत करू. तसेच सातारा जिल्ह्यात 500 एकरमध्ये ऍग्रो इंडस्ट्री पार्क उभारण्यात येणार असून जिल्ह्यात कृषी संशोधन केंद्रासाठी 10 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री … Read more

यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी मुख्यमंत्र्यांसह नेत्यांचे अभिवादन

कराड – यशवंतराव चव्हाण संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श नेते आहेत. त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्राचा सुवर्णकलश आणला. तसेच राज्यात सहकार रुजवला. सामान्य जनतेची नाळ असलेला नेता अशी त्यांची ओळख सर्वार्थाने सार्थ ठरते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. येथील प्रीतिसंगमावर शुक्रवारी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी अभिवादन केले. त्यांनतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. … Read more

सीमा प्रश्‍नासाठी महाजन कमिटी जबाबदार : उदयनराजे भोसले

कराड – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्‍नाबाबत कोण काय बोलतय, याच्याशी मला काही देणेघेणे नाही. हे का घडलं, त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. मुळात महाजन कमिटीने केलेल्या या चुका असून त्यांच्यामुळेच महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्‍न निर्माण झाला असल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. येथील प्रीतीसमवर यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न : न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी राज्य मंत्रिमंडळातील ‘या’ दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील बांधवांना … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा व बेळगाव प्रश्न हा महाराष्ट्राच्या आस्मितेचा प्रश्न – सुभाष देसाई

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा व बेळगाव प्रश्न हा विषय केवळ चर्चेचा नसून महाराष्ट्राच्या आस्मितेचा प्रश्न आहे. याला मोठी दीर्घकालाची परंपरा लाभलेली आहे. या प्रश्नावर सभागृहाच्या भावना लक्षात घेता. हा मुद्दा वेगाने पुढे न्यावा लागणार आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत न्यायप्रविष्ठ विषयाचा पाठपुरावा सुरु आहे, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा … Read more