Maharashtra Corona Update | …तर कोरोनाची साखळी येत्या 30 एप्रिलपर्यंत तोडता येऊ शकते

Maharashtra Corona Update – सध्या राज्यात दुसरी लाट आली आहे. प्रमुख महानगरांमधील रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. मात्र ही कोरोनाची साखळी येत्या 30 एप्रिलपर्यंत तोडता येऊ शकते, त्यासाठी राज्यात मिनी लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायला हवेत, असे मत करोनासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील तज्ञांनी व्यक्त केल्याची माहिती … Read more

राज्यातील करोना रुग्णसंख्या झपाट्याने का वाढू लागली? आयसीएमआर प्रमुखांनी सांगितलं ‘कारण’

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्ये देखील करोना रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालंय. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर काही जिल्ह्यांमध्ये करोना संबंधीचे निर्बंध कडक करण्यात आलेत. अशातच आता आयसीएमआरचे प्रमुख बलराम … Read more

“राज्यात लॉक डाऊन नाही, मात्र…” – आरोग्यमंत्री टोपेंची महत्वपूर्ण माहिती

राज्यात करोनाची दुसरी, तिसरी लाट येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ही केवळ लाटच नसेल तर ती करोनाची सुनामीही असू शकते याची भीती आहे. त्यामुळे सर्वांनीच पुन्हा नीट काळजी घेण्याची गरज आहे

महाराष्ट्रात ‘लॉक डाऊन’ वाढवला; ‘या’ 11 जिल्ह्यात कडक अंमलबजावणी

metro car shed

मुंबई – कोरोना संकटाचा सामना करत असतानाच राज्याच्या अर्थचक्राला चालना देणेही महत्वाचे असल्याने राज्यामध्ये ३० जूनपासून “मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. असं असलं तरी कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील लॉक डाऊन ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. ठाकरे सरकारने याबाबतची घोषणा केल्याने आता ३० जूननंतर देखील सध्या असलेले निर्बंध कायम राहतील. यासोबतच कोरोना … Read more