Maharashtra Corona Update | …तर कोरोनाची साखळी येत्या 30 एप्रिलपर्यंत तोडता येऊ शकते
Maharashtra Corona Update – सध्या राज्यात दुसरी लाट आली आहे. प्रमुख महानगरांमधील रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. मात्र ही कोरोनाची साखळी येत्या 30 एप्रिलपर्यंत तोडता येऊ शकते, त्यासाठी राज्यात मिनी लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायला हवेत, असे मत करोनासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील तज्ञांनी व्यक्त केल्याची माहिती … Read more