भाजपकडून पंकजा मुंडे, विनोद तावडे राज्यसभेवर?

मुंबई – भाजपकडून पंकजा मुंडे व विनोद तावडे या २ नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजप या माध्यमातून पक्षावर नाराज असलेल्या पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन करेल. तसेच बिहारमध्ये एनडीएचे सरकार आणल्याबद्दल विनोद तावडे यांना बक्षिसी देईल, असे सांगितले जात आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी … Read more

महत्वाची बातमी! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपतींचे २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता दिसत आहे. कारण मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. २६ फेब्रुवारीपासून संभाजीराजे बेमुदत उपोषण करणार आहेत, त्यांनी यांसदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनामुळे मराठा आरक्षणाबद्दल कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती, मात्र आता आपण मराठा … Read more

“सरकारला निरोप पोहोचवा, तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही”- अण्णा हजारे

मुंबई : राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी दिल्यानंतर या निर्णयावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातच सरकारच्या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या संदर्भात लवकरच ग्रामसभा घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राळेगण सिद्धीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना दारूच्या दुकानात वाइन मिळते, मग सुपरमार्केटमध्ये परवानगी देण्याचे … Read more

“बैलगाडा शर्यतीसाठी घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीत या”; शिवाजीराव आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंना आव्हान!

पुणे : पुण्याच्या शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात येऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात  दिलेले आश्वासन पूर्ण करावे, असे खुले आव्हान शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांना दिले आहे. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या त्यांच्या गावातील घाटातून आढळरावांनी कोल्हेना निमंत्रण पाठवले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाचा लढा जिंकून देईन अन् शर्यतीच्या … Read more

“संजय राऊत निवडणूक जिंकू शकतात का? सिद्ध करून दाखवा”- मोहीत कंबोज

 नवी दिल्ली : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे देशातील राजकीय वातावरणदेखील चांगलेच तापले आहे. देशभरात भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसोबतच प्रादेशिक पक्ष देखील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जोमाने कामाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने देखील गोवा, उत्तर प्रदेश या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या … Read more

“लता दीदींचे स्मारक शिवाजी पार्कवर होण्याची इच्छा नाही, कृपया राजकारण थांबवा”- ह्रदयनाथ मंगेशकर

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांनी  शिवाजी पार्कवरील लता मंगेशकर स्मारकाच्या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी “आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचे काहीही कारण नाही. कारण दीदीचे  स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे ही आमची इच्छा नाही,” असे स्पष्ट मत ह्रदयनाथ मंगेशकरांनी व्यक्त केले . तसेच राजकारणी लोकांनी … Read more

संजय राऊतांच्या लेटरबॉम्बवर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया म्हणाले,”सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही”

मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या निकटवर्तीयांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. त्यानंतर राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव आणला  जात असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा, अशी मागणी राऊत यांनी उपराष्ट्रपतींना … Read more

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची उपोषणाची घोषणा

मुंबई :  राज्य सरकारने नुकताच सुपरमार्केट वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजपाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी येत्या १४ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला … Read more

ईडीची कारवाई आताच होते का? गुन्हेगार नसाल तर घाबरायचे काय कारण ?

मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते सुधीर मुनगंटीवार , राम कदम, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. नायडू … Read more

राम कदम संतापले म्हणाले,’राऊतांनी धमकी देण्यापूर्वी स्वतःची ‘औकात’ काय याचा विचार करावा’

मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या निकटवर्तीयांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. त्यानंतर राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव आणला  जात असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा, अशी मागणी राऊत यांनी उपराष्ट्रपतींना … Read more