पुणे | शिवाजी महाराजांच्या विचारांवरच आदर्श लोकशाही

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – २१व्या शतकातील लोकशाही राष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मॉडल हे आदर्श आहे. यासाठी यांचा आदर्श घेऊन समाज निर्मिती करावी. राष्ट्र, समाज आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सिद्ध असणारा आणि कोणत्याही त्यागाला, संघर्षाला कटिबद्ध असणारा समाज घडला तरच उद्याचा भारत दहशतमुक्त, भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त,व्यसनमुक्त आणि विज्ञाननिष्ठ परंतु, श्रद्धावान संस्कारित समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन सातव्या … Read more