‘वाऱ्यावर सोडणार नाही’ म्हणत शिंदेंकडून धीर, तर ठाकरेंनी ‘गद्दार’ म्हणून हिणवलं; शिंदेसेनेतील ‘तिकीट कटिंग’वर कोण काय म्हणालं?

Shinde Group vs Thackeray Group।

Shinde Group vs Thackeray Group। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या महाभारत घडताना दिसून येत आहे. भाजपच्या दबावामुळे शिंदेच्या उमेदवारांचे तिकीट कापले जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यात लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी नाराज आहेत. त्यांच्या जागी  हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. … Read more

“मोठे भाऊही म्हणता अन्….सरडा तरी वेळाने रंग बदलतो” ; बच्चू कडूंची राणांवर सडकून टीका

Bachu Kadu on Ravi Rana ।

Bachu Kadu on Ravi Rana । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र यंदाच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षच एकेमकांवर टीका करताना दिसून येत आहेत. सर्वात चर्चेत असणारा मतदार संघ म्हणजे अमरावती. याठिकाणी उघडपणार प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांना विरोध दर्शवला आहे. काही दिवसापूर्वी “आमदार बच्‍चू कडू … Read more

Sugar Factory | अशोक चव्हाणांसह 11 मंत्र्यांना शिंदे-फडणवीसांकडून गिफ्ट, साखर कारखान्यांवर शेकडो कोटींची मदत

Sugar Factory | काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह  अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, सध्या काँग्रेसमध्ये (Congress) असलेले आणि … Read more

महानगरात कांद्याचे दर वाढले

नवी दिल्ली- उत्सवाच्या काळात कांद्याचे दर वाढू नयेत याकरिता केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र तरीही मोठ्या शहरात कांद्याचे दर वाढत आहेत. गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्यामुळे वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्याचबरोबर कांद्याच्या पिकावर परिणाम होत असल्यामुळे कांद्याचे दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी चेन्नईत कांद्याचे दर 73 रुपये प्रति किलो, दिल्लीत … Read more

राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 70. 71 टक्क्यांवर

मुंबई- राज्याचा रिकव्हरी रेट 70. 71 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर 2.75 टक्के इतका आहे. आतापर्यंत 55 लाख 6 हजार 276 चाचण्या करण्यात आल्या असून यामधील 11 लाख 21 हजार 221 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 23 हजार 365नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत राज्यातील करोनाबाधित … Read more

आता महाविकास आघाडी गो-गो म्हणावे लागेल – रामदास आठवले

मुंबई : भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी करोना गो, करोना गोसोबतच एक नवी घोषणा दिली आहे. त्यांनी करोना गोसोबतच आता महाविकास आघाडी गो-गोचा नाराही दिला आहे. तसेच मध्यप्रदेशातील व्हायरस महाराष्ट्रातही यावा, असेही म्हटले आहे. रामदास आठवले म्हणाले, मी करोना गो असे म्हटले आहे. करोना महाराष्ट्रात … Read more

रब्बी दुष्काळाबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?

हायकोर्टाचा सवाल ः कारवाईचा अहवाल दोन आठवड्यात सादर करा मुंबई : राज्यातील दृष्काळ परिस्थिवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या असा सवाल उपस्थित करताना अवकाळी पावसामुळे झालेल्या रब्बी पिकाच्या दुष्काळासंदर्भात राज्य सरकारची नेमकी भूमिका काय, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. तसेच दुष्काळ निवारण नियमावलीनुसार गेल्या सहा महिन्यांत केलेल्या कारवाईचा अहवाल दोन आठवड्यात सादर करा, असा … Read more

ज्येष्ठ नागरिकांच्या अनुदानात दुप्पट वाढ

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ ः निराधार योजनेची पेन्शन योजना पुन्हा सुरु करू कोल्हापूर : 65 वर्षावरील ज्येष्ठ स्त्री-पुरुषांना उतारवयात मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान दुप्पट करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे केली. राज्य शासनाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनाच्या राज्यव्यापी महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्यांनी … Read more

कॉंग्रेस आमदाराच्या राजीनाम्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

मुंबई : माजी आमदार अमरिश पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. पटेल यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 30 मार्चला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट होण्याची चिन्हे आहेत. … Read more

मराठी भाषा संवर्धन : काळाची गरज

“लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी। “, हो मराठी बोलतो किंबहुना ती बोललीही जाते; परंतु वर्षभरातून फक्‍त एक दिवसच म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी. हो त्याला कारणही तसेच आहे. अगदी जगभरातील मराठी भाषकांकडून 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस … Read more