शिवसेनेची यंत्रणा मजबूत, त्यात मविआची भर

Lok Sabha Election 2024 । महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी राज्याला कुटुंबप्रमाणे जपले. त्यामुळे आज त्यांच्याबद्दल सर्वच क्षेत्रात आपुलकी निर्माण झाली. यापुढेही तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन शिवसेना नेते तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ … Read more

महाराष्ट्रात मविआला 39, महायुतीला 9 जागा

मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागेल, असा दावा काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी केला आहे. भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा तिढा आता जवळपास सुटला आहे. एकनाथ शिंदे … Read more

“महाविकासआघाडीचं सरकार असताना 4 हजार मुली व 63 हजार महिला बेपत्ता झाल्या होत्या…” चित्रा वाघ यांनी आकडेवारी मांडत सुप्रिया सुळेंना दिलं प्रत्युत्तर

मुंबई – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या महिलांचा प्रश्न उपस्थित केला. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बेपत्ता मुलींचं पुढे काय होते याचा प्रश्न शासनाला पडत नाही का ? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत … Read more

OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले “आरक्षणासाठीची 99 टक्के लढाई…”

मुंबई – ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने सुरुवातीपासून प्रयत्न केले. केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिल्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाविकास आघाडी सरकारने बांठिया आयोग नेमून डेटा गोळा करण्याचे काम केले. आता सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालानुसार ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी … Read more

मनसेचा शिवसेना चिन्हावरून ठाकरेंना चिमटा,’आतातरी अक्कल येईल असे ‘चिन्ह’ दिसत नाही’

मुंबई – गेल्या काही दिवसांत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण यावर आपली भूमिका मांडली आहे. धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे. आतातरी अक्कल येईल असे ‘चिन्ह’ दिसत नाही … Read more

“महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा”

मुंबई – आपल्या पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणीही काढून घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आपल्या निवासस्थानी पत्रकारांना संबोधित करताना त्यांनी, पक्षातील बंडखोरांना आणि भाजपला महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवण्याचे आव्हान दिले. त्यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थानाने पाडले गेले आहे, ती कृती लोकांना आवडली आहे काय याचीही … Read more

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मविआ सरकारवरील टीका खोटी आणि दिशाभूल करणारी – अजित पवार

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर भाजपशी युती केली. तेव्हापासून सातत्याने महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी असल्याचा आरोप केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मी भेदभाव करत असल्याचेही अनेकजण बोलत होते. वास्तविक मी सरकारमध्ये काम करत असताना कधीही, कोणताही भेदभाव केला नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत … Read more

मविआ सरकारचे चारही उमेदवार निवडून येतील – प्रफुल पटेल

मुंबई – गेली 32 वर्षे महाराष्ट्रातील जनतेच्या आणि पक्षातील नेत्यांच्या आशीर्वादानेच मी राजकारणात सतत कार्यरत आहे. यातून देशाच्या आणि राज्याच्या हिताची कामे करण्याची संधी मला मिळाली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल यांनी केले. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी(दि.30 मे) विधान भवन, मुंबई येथे आपला अर्ज सादर केला.  … Read more

ओबीसी आरक्षणाबाबतच्या निकालांवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले;” दोन वर्ष…”

नागपूर :- सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अद्याप मी पाहिलेला नाही! पण, प्राथमिक माहितीनुसार, कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण झाला आणि 6 महिन्यांहून अधिक प्रशासक ठेवता येत नाही. या कारणामुळे अशा सर्व ठिकाणी निवडणुका जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया ओबीसी आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकालांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुढे फडणवीस म्हणाले … Read more

कितीही प्रयत्न करा, सरकार अस्थिर होणार नाही तर ते अधिक भक्कम होईल – महेश तपासे

मुंबई – राज्यातील व देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलायचं नाही आणि दुसरीकडे जातीय तेढ निर्माण करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपचे लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र हे सरकार अस्थिर होणार नाही तर ते अधिक भक्कम होईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी नको … Read more