पुणे जिल्हा : जैववैधतेचे संतुलन राखण्यासाठी वनांचा विकास आवश्यक

– वनपाल सोनल भालेराव यांचे प्रतिपादन लोणी धामणी – जैववैधतेचे संतुलन राखण्यासाठी वनांचा विकास व संवर्धन, संरक्षण अत्यंत गरजेचे आहे. वनांमुळे जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत तर होतेच व जमिनीची सुपिकता वाढते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, असे प्रतिपादन वनपाल सोनल भालेराव यांनी व्यक्त केले. धामणी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा येथे वनविभागाच्या वतीने … Read more

पुणे जिल्हा : टेमघर धरणातील पाणीसाठा राखून ठेवा

युवासेनेची मागणी : मुठा खोर्‍यातील ग्रामस्थ चिंतेत पिरंगुट – मुळशी तालुक्यातील टेमघर धरणातील पाणीसाठा पाहता मुठा खोर्‍यातील ग्रामस्थ चिंतेत आहे. त्यामुळे टेमघर धरणातील पाणीसाठा हा मुठा खोर्‍यातील विभागातील गज्ञवाकरिता राखीव ठेवावा, अशी मागणी शिवसेना युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अमित कुडले यांनी केली आहे. या विभागातून मुठा नदी वाहते या नदीचा काठावर बरीच गावे आहेत. या विभागात मोठ्या … Read more

उत्तम राखा पोटाचे आरोग्य : गरम पाणी प्या

संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचनक्रिया उत्तम राखणे आवश्‍यक आहे. यासाठी काही सवयी बदलण्याचा आग्रह धरणे आवश्‍यक आहे. जर आपण दिवसभर भरपूर पाणी प्यायले तर त्याचे अनेक फायदे होऊ शकतात. दुसरीकडे, सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्यास ते आणखी फायदेशीर ठरू शकते. दररोज सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय पोटातील सर्व कचरा बाहेर काढून पचनाच्या आरोग्यामध्ये … Read more

कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क – छगन भुजबळ

मुंबई – मनसेने घेतलेल्या भूमिकेवरून राज्यात अशांतता निर्माण होऊ नये तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी राज्यात काही ठिकाणी धरपकड केली आहे. राज्याचे पोलिस प्रशासन आपल्या जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे, … Read more

राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई :- महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो, सर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागते, हे लक्षात घेऊन राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत … Read more

राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई – लालफीत, दफ्तरदिरंगाई या शब्दांना हद्दपार करत सर्वसामान्यांच्या सुखासाठी काम करताना राज्याच्या प्रगतीची “गती” कायम ठेवा,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील 18 पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार … Read more

सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई – विधिमंडळात सदस्यांनी संसदीय राजशिष्टाचार व आचारसंहितेचे पालन करावे, यासाठी आज विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत याविषयी सविस्तर भूमिका मांडली. सभागृहाचे कामकाज सुरळित चालण्यासाठी विधिमंडळातील सर्वच पक्षाच्या आमदारांनी नियमांचे पालन केले पाहीजे, अशा शब्दात अजित पवार यांनी  सदस्यांचे कान टोचले. विधिमंडळ सर्वोच्च असून … Read more

पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज –  आदित्य ठाकरे

पुणे – पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे ही काळाची गरज असून भविष्यात नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या वाहनाचा वापर करणे पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरेल , असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ठाकरे यांनी पिंपरी येथील टाटा मोटर्स या कंपनीस भेट देवून इलेक्ट्रिक वाहन प्रकियेची माहिती जाणून घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत … Read more

मारूतीच्या दादागिरीमुळे जम बसवण्यात आले अपयश ; फोर्ड आणि अन्य चार वाहन कंपन्या भारतातून बाहेर पडल्या

नवी दिल्ली – वाहन उत्पादन क्षेत्रातील जगप्रसिद्ध फोर्ड या अमेरिकन कंपनीने भारतातून बाहेर पडण्याची घोषणा केली असून भारतातील वाहनांची बाजारपेठ किती गुंतागुंतीची आणि शिरकाव करण्यास कठीण आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भारतीय रस्त्यांवर मारूतीच्या वाहनांची दादागिरी आहे. भारतातील वाहन बाजारपेठेतील मोठा हिस्सा मारूतीनेआणि अन्य चीनी व कोरियातील कंपन्यांनी व्यापलेला आहे आणि अशा या … Read more

कोविडचा वाढता प्रादुर्भाव : शासनाने खासगी कार्यालये,आस्थापनांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई : राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. सामाजिक अंतर राखणे सोयीस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, … Read more