भाजपला बहुमताचा आकडाही गाठता आला नाही, मोदींनी तातडीने राजीनामा द्यावा; ममता बॅनर्जींची मागणी

कोलकता  – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निकालाचा आधार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. प्रचारावेळी मोदींकडून लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात होता. प्रत्यक्षात भाजपला बहुमताइतके संख्याबळही गाठता आले नाही. त्यामुळे नैतिक पराभव मान्य करून मोदींनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मोदींनी सर्व विश्‍वासार्हता गमावली … Read more

पुणे जिल्हा : लोकसभेचे मताधिक्य ठरविणार झेडपीचा उमेदवार

Loksabha Election ।

टाकळी, कवठे येमाई गटात संधी मिळणार सविंदणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी – कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील काही राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारीसाठी कोणाची वर्णी लागणार याविषयी गावागावांत चर्चा रंगू लागल्या आहेत. टाकळी हाजी – कवठे येमाई जिल्हा परिषद गटात नेहमीच राष्ट्रवादीचे … Read more

मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क ; म्हणाले,” काँग्रेसचा बहुमताने विजय होणार”

mallikarjun kharge voting ।

mallikarjun kharge voting । आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. देशातील ९३ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यात आज दिग्गज नेत्यांचे भविष्य पणाला लागणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे मतदान केलं. कलबुर्गी येथे काँग्रेसचे राधाकृष्णा आणि भाजपचे उमेश जाधव यांच्यात लढत … Read more

गेल्या ५ वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे मताधिक्याने माझा विजय

Shivajirao Adhalrao Patil ।

– महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिपादन – २६ मार्च रोजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश मंचर – गेल्या ५ वर्षात झालेली विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने माझा विजय होणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी मुबई येथे सवांद साधताना सांगितले. शिरूर लोकसभा … Read more

लोकशाहीत बहुमताचा आदर करावा; अजित पवारांचा शरद पवारांना टोला

रायगड – लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करावा लागतो. हे आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगत होतो. पण त्यांनी आमचे ऐकले नाही. राजकीय भूमिका घ्याव्या लागतात. नितीश कुमार, जयललिता, ममता बॅनर्जी यांनीही त्या त्या राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घेतल्या. राज्यात देखील अनेकवेळा काही भूमिका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे आपण देखील निर्णय घेतला आहे, … Read more

Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का; BJP ची गेल्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात

नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवीत या महापालिकेतील गेल्या पंधरा वर्षांची भाजपची सत्ता संपुष्टात आणली आहे. आम आदमी पक्षाने येथे स्वबळावर बहुमत मिळवत भाजपला प्रथमच धूळ चारली आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने दोन वेळा प्रचंड बहुमत मिळवले असले तरी त्यांना आतापर्यंत दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला पराभूत करणे … Read more

वेळ आल्यावर बहुमत सिद्ध करून दाखवू-राऊत

मुंबई -आम्ही लढणारे आहोत. लढत राहू. वेळ आल्यावर बहुमत सिद्ध करून दाखवू. सत्याचाच विजय होईल, असा विश्‍वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी रात्री व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी बंडाचे निशाण फडकावणारे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. … Read more

पुणे जिल्हा : इंदापुरात बलाबल होणार की बहुमत मिळणार

नगरपरिषदेत आरक्षण सोडत जाहीर : राजकीय हालचालींना वेग इंदापूर – इंदापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक कोरोना प्रादुर्भावामुळे लांबलेली होती; मात्र निवडणूक प्रक्रियेमधील महत्त्वाचा टप्पा समजला जाणारा वार्डरचना, आरक्षण प्रक्रिया सोमवारी (दि. 13) पूर्ण झाली असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षण सोडत जाहीर होताच, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात जाहीर कार्यक्रम घेत, शहरातील … Read more

सर्वाधिक मुस्लिम मुलींनीच हिंदू मुलांशी लग्न करून धर्म बदलला; काँग्रेस आमदाराचा दावा

अहमदाबाद – गुजरात विधानसभेत मॉब लिंचिंगवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान गुजरातमधील काँग्रेस आमदाराने धर्म परिवर्तनाबाबत मोठे विधान केले आहे. काँग्रेसचे आमदार घियासुद्दीन शेख यांनी गुजरात विधानसभेत सांगितले की, गेल्या 2 वर्षांत अधिक मुस्लिम मुलींनी हिंदू धर्म स्वीकारला आणि हिंदू मुलांशी लग्न केले. काँग्रेसचे आमदार घियासुद्दीन शेख मॉब लिंचिंगवर बोलताना म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी मणिनगरमध्ये एक मुस्लिम तरुण … Read more

“देशात अल्पसंख्य, बहुसंख्य असा निरर्थक वाद नको”

नवी दिल्ली – देशात अल्पसंख्य, बहुसंख्य असा निरर्थक वाद घालण्यात काही अर्थ नाही. देशातील प्रत्येकालाच घटनेने समान अधिकार दिले असल्याने येथे या विषयावरील वादाला काही अर्थ उरलेला नाही असे केरळचे राज्यपाल महंमद आरीपखान यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत एका परिसंवादात बोलत होते. ते म्हणाले की, गेले अनेक दिवस हा मुद्दा मी उपस्थित करीत आहे. धार्मिक … Read more