भाजपला बहुमताचा आकडाही गाठता आला नाही, मोदींनी तातडीने राजीनामा द्यावा; ममता बॅनर्जींची मागणी
कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निकालाचा आधार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. प्रचारावेळी मोदींकडून लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात होता. प्रत्यक्षात भाजपला बहुमताइतके संख्याबळही गाठता आले नाही. त्यामुळे नैतिक पराभव मान्य करून मोदींनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मोदींनी सर्व विश्वासार्हता गमावली … Read more