‘इंडिया’ आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार नाही; काॅंग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी संपवला सस्पेंस

Lok Sabha Election 2024 Results Updates: इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहे की भारत आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार नाही. बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेत खरगे म्हणाले, “युतीच्या नेत्यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर दोन तास चर्चा केली. आजच्या परिस्थितीवर अनेक सूचना आल्या.” काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “भारतीय जनतेचे आमच्या आघाडीला मिळालेल्या … Read more

सरकार स्थापनेसाठी ताकदीची चाचपणी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ‘इंडिया’ आघाडीची बैठक सुरु

India Alliance Meeting Live: लोकसभा निवडणूक 2024 मधील शानदार कामगिरीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. बैठकीत निकालानंतरची रणनीती तयार केली जात आहे. या बैठकीसाठी इंडिया आघाडीचे नेते राजधानीत पोहोचले आहेत. यावेळी खरगे म्हणाले की, आमच्या युतीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. जे आर्थिक न्यायासाठी वचनबद्ध आहेत त्यांचे स्वागत आहे. … Read more

“एक्झिट पोल नाही, तर मोदी मीडिया पोल”; राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितले

Rahul Gandhi On Exit Polls|

Rahul Gandhi On Exit Polls|  लोकसभा निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यनंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. यात एनडीए ला सर्वात जागा मिळणार असून पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे एक्झिट पोल नसून मोदी मीडिया पोल्स असल्याचे राहुल … Read more

Lok Sabha Election 2024, Exit Poll : ‘इंडिया आघाडी २९५ पार करणार’; मल्लिकार्जुन खर्गे यांचा दावा

Exit Poll 2024 – विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची शनिवारी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर इंडिया लोकसभेच्या २९५ पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. आम्ही नमूद केलेला आकडा जनतेच्या सर्वेक्षणावर आधारित असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. खर्गे यांच्या पुढाकारातून त्यांच्या निवासस्थानी इंडियाची बैठक झाली. सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा … Read more

‘लोकशाही शक्तींकडून हुकुमशहांचा पराभव झाला तरच खरा लोकशाहीचा उत्सव’ – मल्लिकार्जून खर्गे

Lok Sabha Election 2024 । Mallikarjun Kharge – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकांना परिवर्तनासाठी मतदान करण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, लोकशाही शक्ती जेव्हा हुकूमशाहीचा पराभव करतील तेव्हाच देशात खरा “लोकशाहीचा उत्सव” यशस्वी मानला जाईल. ते म्हणाले की, देशात संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मतदानाचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि इंडिया आघाडी हुकूमशाही शक्तींशी धैर्याने … Read more

‘मी तर म्हणेन संपूर्ण देशाने…’ ; राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

sanjay raut।

sanjay raut। लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या उत्साहात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. एका मुलाखतीदरम्यान खरगे यांनी या सार्वत्रिक निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार स्थापन केले. तर राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधानपदासाठी त्यांची पहिली पसंती आहेत असे म्हटले होते. काँग्रेस अध्यक्षांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया … Read more

Lok Sabha Election 2024 : ‘पंतप्रधान पदासाठी राहुल यांनाच माझी पसंती’ – मल्लिकार्जुन खर्गे

Rahul Gandhi | Mallikarjun Kharge – लोकसभा निवडणुकीत जर इंडिया आघाडीने भारतीय जनता पार्टीचा पराभव केला तर नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान असतील असे कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. तसेच कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह आपण केला होता. मात्र त्यांनीच निवडणूक लढवण्यास नकार दिला असा खुलासाही … Read more

‘भाजपचा ४०० पार चा नारा बकवास…’ – मल्लिकार्जुन खर्गे

चंदिगढ – यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार आहेत. तर, कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वाढणार आहेत. त्यामुळे भाजपचा ४०० पार चा नारा म्हणजे केवळ बकवास आहे. २०० जागांचा पल्ला ओलांडणेही अवघड होऊन तो पक्ष केंद्रात सरकार स्थापन करू शकणार नाही, असा छातीठोक दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी केला. अमृतसरमध्ये पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी … Read more

‘अग्निवीर योजना म्हणजे देशाच्या सुरक्षेशीच खेळ’; मल्लिकार्जून खर्गे यांचा पुन्हा मोदींवर निशाणा

Agniveer Yojana | Mallikarjun Kharge – ‘चार वर्षांच्या कंत्राटी स्वरूपाच्या लष्कर भरतीसाठी मोदी सरकारने जी अग्निपथ योजना सुरू केली आहे तो थेट राष्ट्रीय सुरक्षेशीच खेळण्याचा प्रकार असून त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे’ अशी टीका काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे. इंडिया आघाडीचे सरकार सततेवर आल्यानंतर ही योजना तातडीने रद्द केली जाईल असेही कॉंग्रेसने म्हटले … Read more

‘विरोधकांचा पंतप्रधान होणार तरी कोण?’, पत्रकारांच्या प्रश्नावर मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले, पाहा….

सिमला- देशातील निवडणुकांमध्ये विरोधी आघाडी जिंकल्यानंतर पंतप्रधान कोण होणार? हा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांना सोडत नाहीये. हाच प्रश्न सिमला येथे पोहोचलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, हा प्रश्न ‘कोण करोडपती होईल’ असा झाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, सर्व विरोधी पक्ष नेते मिळून आघाडी सरकार स्थापनेचा निर्णय घेतील. … Read more