अक्षय तृतियेनिमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ला आंब्याचा नैवद्य !

पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून अक्षय तृतियेनिमित्त आंबा मोहत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रींच्या मूर्तीला आंब्याचा नैवद्य दाखविण्यात आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या देखावा मंदिरात हा मोहत्सव साजरा करण्यात आला. या मोहत्सवनिमित्त निमित कझाकस्तान (अस्ताना) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेला एम.आय.जी.एस. बॉक्सिंग क्लबचा आंतरराष्ट्रीय खेळाडू … Read more

पिंपरी | ग्राहकांची रेडीमेड आमरस, पुरणपोळ्यांना पसंती

पिंपरी, (प्रतिनिधी) – अक्षयतृतीया म्हणजे घरोघरी पुरणपोळी अन् आंब्याचा रस ठरलेला. त्यासाठी लगबगीने तयारीदेखील केली जाते. परंतु या धावपळीच्या युगात घरी आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा बेत करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे बाजारातून तयार आंब्याचा रस व पुरणपोळ्या बनवून घेतल्या जात आहेत.तर ग्राहकांचा कल लक्षात घेत, शहराच्या विविध भागांमध्ये हे दोन्ही खाद्यपदार्थ उपलब्ध होते.तर ग्राहकांकडूनदेखील … Read more

Unseasonal Rain: राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

मुंबई – राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच, आंब्यासह अनेक पिकांचे नुकसानदेखील झाले आहे. यानंतर हवामान खात्याने सांगितले की, पुढच्या काही तासांमध्ये अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगलीच्या वळवा तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. तर अहमदनगरच्या पारनेरमध्येही अवकाळी … Read more

मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात

Mango in Diabetes: उन्हाळ्यात फळांचा राजा म्हटला जाणारा आंबा हा सर्वांच्याच आवडीचा असतो. आंबा खायला खूप रसदार असतो. एकट्या भारतात या फळाच्या 1500 हून अधिक जाती उगवल्या जातात. कारण त्यात गोडवा भरलेला असतो. मधुमेही रुग्ण अनेकदा आंबा खाण्याकडे दुर्लक्ष करतात, कारण ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा परिस्थितीत आंबा खावा की नाही हा प्रश्न … Read more

“देशभरात आंबा उत्पादन यावर्षी 14 टक्क्यांनी वाढून 24 दशलक्ष टन होईल”

नवी दिल्ली – यावर्षी उन्हाचा देशातील विविध राज्यातील आंबा उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. देशभरात यावर्षी आंबा उत्पादनात 14 टक्के वाढ होऊन हे उत्पादन 24 दशलक्ष टणावर जाईल असे भारतीय फलोत्पादन संस्थेचे संचालक टी दामोदरन यांनी म्हटले आहे. (Nationwide mango production to grow by 14 percent to 24 million tonnes this year) भारतीय हवामान खात्याने … Read more

nagar | फळांच्या राजाचे बाजारपेठेत शाहीथाटात आगमन

नगर, (प्रतिनिधी) – मार्च महिना सुरू झाला की नगर शहरात हमखास आंबा दाखल होतो. त्याप्रमाणे नगरच्या बाजारपेठेत आठ दिवसांपासून आंबे दाखल झाले आहेत. मात्र, त्याचे दर पाहता सर्वसामान्यांना सध्या तरी परवडणारे नाहीत. नगर शहरात रत्नागिरी, देवगड हापूस आंबे दाखल झाले आहेत. एक डझन आंबे ७००ते १०००रुपयांत बाजारात मिळत आहेत. दरम्यान, फळांच्या राजाचे नगरच्या बाजारपेठेत शाहीथाटात … Read more

पुणे जिल्हा | फळांचा राजा बाजारात दाखल

लोणीकंद, (वार्ताहर) – फळांचा राजा म्हटलं की डोळ्यासमोर येतो हापूस आंबा. हाच हापूस आंबा आता बाजारात दाखल झालाय. पिकलेला आंबा बाजारात येताच त्याच्या घमघमाटाने तोंडाला पाणी सुटते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूस लवकरच बाजारात दाखल झाला आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणचा राजा देवगड हापूस आंब्याला फळ बाजारात मागणी वाढत असते. यंदा बाजारात लवकर आंबे दाखल … Read more

पिंपरी | आंब्याचा मोहर गळू लागला

कान्हे, (वार्ताहर) – बदलत्या वातावरणामुळे आंब्याचा मोहर गळू लागला असून आंबा बागायत शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऐन हंगामात संकट ओढवल्याने बागायतदार विवंचनेत आहेत. सकाळी ढगाळ वातावरण आणि दुपारी भाजून काढणारे ऊन असे वातावरण सध्या मावळ परिसरात आहे. या बदत्या वातावरणाचा फटका आंबा पिकालाही बसू लागला आहे. मावळ तालुक्यासह अनेक भागांमध्ये सध्या आंबा पीक चांगले भरून … Read more

PUNE: कोकणातील हापूसची तुरळक आवक सुरू

पुणे – फळांचा राजा असलेल्या आंब्याचे सर्वांनाच आकर्षण असते. आता कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाला मार्केट यार्डात तुरळक आवकेने सुरूवात झाली आहे. डिसेंबरमध्ये बिगर हंगामी आवक होत होती. मात्र, आता मुख्य हंगामाच्या आंब्यांची आवक सुरू झाली आहे. आडते असोसिएशनचे सचिव करण जाधव यांच्या पेढीवर पावस (जि. रत्नागिरी) येथील शेतकरी समीर हरचिरकार यांच्या बागेतील पाच डझनाच्या पेटीची … Read more

भारतीय आंब्यांचा परदेशांतही गोडवा

पुणे – फळांचा राजा आंबा आणि भारतीय आहार यांचे “गोड’ नाते आहे. हाच गोडवा आता परदेशी नागरिकांच्या पसंतीस पडला आहे. यंदाच्या हंगामात विक्रमी प्रमाणात आंबा निर्यात करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल वाणिज्य मंत्रालयाने नुकताच जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, आंबा आयातीत अमेरिकेचा क्रमांक अव्वल आहे. सन 2023-24 च्या पहिल्या पाच महिन्यांत भारतातून आंब्याच्या निर्यातीत 19 टक्‍के … Read more