अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या राखीव जागावाटपात गैरव्यवहार; धनंजय मुंडेंची गंभीर माहिती
मुंबई: राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के प्रवेश कोटा असतो, मात्र मुंबईतील एचआर,जयहिंद व केसी कॉलेजसह इतर नामांकित महाविद्यालयांमध्ये तेवढे विद्यार्थी उपलब्ध होत नाहीत म्हणून शिक्षण उपसंचालकांशी संगनमत करून उर्वरित कोट्यात घोटाळा केला जात असल्याची गंभीर माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणली. मुंबईतील एचआर, जयहिंद, केसी व अशा नामांकित … Read more