सर्वच डाळी आणखी महागल्या! दोन महिन्यांत किलोमागे १० ते २५ रुपयांनी भाववाढ
पुणे – गेल्या वर्षी कमी पाऊस आणि घटलेले उत्पादन यामुळे डाळींचे भाव आणखी वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. डाळींचे भाव कमी कधी होणार का? यासाठी केंद्र सरकार पाऊले उचलणार का, असा प्रश्न सामान्य ग्राहक करीत आहेत. डाळ उत्पादनात भारत स्वयंपूर्ण नाही. लागणाऱ्या डाळींपैकी ६० टक्के डाळ भारतात उत्पादित होते. तर, उर्वरित ४० … Read more