#INDvAUS 3rd T20 : भारताचा मालिका विजय; निर्णायक लढतीत ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून मात
हैदराबाद – विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी व त्यांना सुरेख साथ देताना हार्दिक पंड्याने केलेली वादळी फलंदाजी यांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील रविवारी येथे झालेल्या निर्णायक लढतीत 6 गडी राखून पराभव केला व मालिका विजयही साकार केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 187 धावांचे आव्हान भारतीय संघाने एक चेडू बाकी … Read more