पिंपरी | पवना धरणात अवघा ४५ टक्के पाणीसाठा
पवनानगर, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड व मावळ तालुक्यासह अनेक भागांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ४६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना धरण शाखा अभियंता रजनीश भारिया यांनी केले आहे. संपूर्ण राज्यात सरासरी इतका पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. … Read more