“आपल्या लोकांना विजयी करण्यासाठी..” मेहबुबांचा भाजपवर हल्लाबोल

नवी दिल्ली – जम्मू काश्‍मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी अर्थात पीडिपीने भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल सुरू केला आहे. आपल्या पसंतीच्या लोकांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी भाजपने काश्‍मीरमध्ये मतांची चोरी केली असल्याचा आरोप पीडिपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवर असलेला विश्‍वास संपुष्टात आणण्याचे काम करत असल्यामुळे … Read more