पुणे | हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी स्त्रियांना वरदान
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्त्रियांच्या आयुष्यात ऋतुप्राप्ती हा काळ नवनिर्मितीच्या दृष्टीने जेवढा आनंददायी समजला जातो, तेवढाच खडतर काळ हा मेनोपॉजचा (पाळी बंद होणे) असतो. त्या वेळी होणारे हार्मोनल बदल हे स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक बदल घडवणारे ठरतात. अशा वेळी गर्भाशयच काढून टाकण्याचा विचार अनेक स्त्रिया करतात. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानातील संशोधनातून निर्माण झालेली हार्मोन रिप्लेसमेंट … Read more