satara | म्हसवड शहरात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर
म्हसवड, (प्रतिनिधी) – शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असुन १५ दिवसांतून एकवेळ पालिकेकडुन शहराला पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासियांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. यावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी येथील नाभिक गल्लीतील महिलांनी एकत्र येत थेट पालिकेत धडक मारत त्याठिकाणी ठिय्या मांडल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. जोवर पाणी मिळणार नाही तोवर न उठण्याचा निर्धार … Read more