स्थलांतराच्या नावाखाली होणाऱ्या मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी ब्रिटन, इटली, अल्बेनिया ‘कटीबद्ध’

रोम  – युरोपात येणाऱ्या अनियंत्रित स्थलांतरितांच्या लोंढ्याला रोखण्याबाबत उपाययोजना करण्यास मध्ये सहमती झाली आहे. स्थलांतरणाच्या नावाखाली मानवी तस्करीला रोखण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला या तीन्ही देशांनी आपली वचनबद्धता दर्शवली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांच्यात रोम येथे या मुद्यावर चर्चा झाली. उत्तर आफ्रिकेतून सागरी मार्गाने युरोपच्या किनारपट्टीवर … Read more

पदरवाडीवासीयांचे स्थलांतर आवश्‍यक : गटविकास अधिकारी शिंदे

भूस्खलनाचा धोका कायम राजगुरूनगर – पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर खेड तालुक्‍यातील भीमाशंकर जवळील पदरवाडीमध्ये जमिनीला भेगा पडल्या असून येथील नागरिकांची स्थलांतराची गरज ही वस्तूस्थिती आहे. या भेगांची प्रत्यक्ष पाहणी केली. भूवैज्ञानिकाशी पाठपुरावा सुरू केला आहे. ग्रामस्थांची चर्चा केल्यानंतर त्यांनी भीमाशंकर येथे स्थलांतर व कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. येथील परिस्थिती पाहता ते गरजेचे … Read more

येरळवाडी तलाव परिसरात आले पाहुणे

नितीन राऊत वडूज – खटाव तालुक्‍यातील येरळवाडी तलावाच्या परिसरात मनाला भुरळ घालणारे स्थलांतरित फ्लेमिंगो पाहुणे पक्षी मुक्कामास आले आहेत. प्रथम मायणी येथील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्यात व कानकात्रे येथे पक्ष्यांचे वास्तव्य असायचे. त्यामुळे सुरक्षितेला प्राधान्य देत त्यांनी आपले वास्तव्य येरळवाडी मध्यम प्रकल्पावर हलविले आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये येणारे हे परदेशी पाहुणे यावेळी चार महिने अगोदरच दाखल … Read more

दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या दाम्पत्याची गुजरातवापसी

खंडणी दिल्याने अपहरणकर्त्यांकडून सुटका अहमदाबाद  – अमेरिकेत जाण्याच्या ईर्षेने पछाडलेल्या आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या तरूण दाम्पत्याची बुधवारी गुजरातमध्ये सुखरूप वापसी झाली. अपहरणकर्त्यांना 10 लाख रूपये खंडणी दिल्याने त्यांची सुटका झाली. मात्र, ओलीस असताना भयंकर छळ झाल्याने तरूण पतीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. गुजरातच्या अहमदाबादेत राहणाऱ्या पंकज आणि निशा पटेल या दाम्पत्याने अमेरिकेत स्थायिक होण्याचे … Read more

पाकिस्तानात पुराचा हाहाकार! १३०० नागरिकांनी जीव गमावला; ५ लाख लोकांचे स्थलांतर

लाहोर : पाकिस्तानमध्ये सध्या पुराचा हाहाकार सुरु आहे. या पुराच्या तडाख्यात आत्तापर्यंत १३०० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या नैसर्गिक आपत्तीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य राबवण्यात येत आहे. गेल्या २४ तासात पुरामुळे २४ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान, खैबर पख्तुन्वासह दक्षिणेतील सिंध प्रांत पाण्याखाली गेला आहे. … Read more

गावात पाणीच नाही म्हणून नातेवाईकांच्या गावात आसरा घेतलेल्या मीरा सांगतात…

आग्रा – राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील बसई सावंता गावाची पाण्याच्या दुर्भिक्ष्याची कहाणीच काही वेगळी आहे. पहाटे चार वाजताच गावातील अनेक लोक पाण्याच्या शोधात दोन-अडीच किलोमीटर अंतर तुडवत जातात. पाण्याचा एक हंडा भरण्यासाठी तीन ते चार तास लागतात. मे महिन्यातील या टळटळीत उन्हात पाण्याचा शोध ही गोष्टी गावकऱ्यांसाठी अतिशय कष्टाची आणि त्रासदायक बनली आहे. सगळ्यात दुःखदायक गोष्टी … Read more

पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे मजूर कुटुंबांचे राजस्थानातून स्थलांतर; शेकडो परिवारांनी सोडले गाव,

आग्रा – राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील बसई सावंता गावाची पाण्याच्या दुर्भिक्ष्याची कहाणीच काही वेगळी आहे. पहाटे चार वाजताच गावातील अनेक लोक पाण्याच्या शोधात दोन-अडीच किलोमीटर अंतर तुडवत जातात. पाण्याचा एक हंडा भरण्यासाठी तीन ते चार तास लागतात. मे महिन्यातील या टळटळीत उन्हात पाण्याचा शोध ही गोष्टी गावकऱ्यांसाठी अतिशय कष्टाची आणि त्रासदायक बनली आहे. सगळ्यात दुःखदायक गोष्टी … Read more

पुणे : दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरास स्थगिती

पुणे/तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयास जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून स्थलांतरास तात्पुरती स्थगिती दिली आहे. तर काही कार्यकर्त्यांनी निबंधक कार्यालय स्थलांतरणाचीही मागणी केली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर विरोधात शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ व शिवसेनेच्या चेतना ढमढेरे यांनी उपोषण … Read more

वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे केसनंदला होणार स्थलांतर

वाघोली: वाघोलीचा पुणे महापालिकेत समावेश झाला असला तरी येथे जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र केसनंद याठिकाणी स्थलांतरित होणार असून याबाबतचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. प्रस्तावाला राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर वाघोली आरोग्य केंद्राचे स्थलांतर होणार आहे. वाघोलीसह २३ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्यात आला असला तरी याठिकाणी असणारी आरोग्य … Read more

पूरग्रस्त भागातून 2 लाख 30 हजार नागरिकांचं स्थलांतर 150 जणांचा मृत्यू; पुराच्या विळख्यात 875 गावे

मुंबई – राज्यात मुसळधार पाऊसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सांगली कोल्हापूर अजूनही पाण्याखाली आहे. पूरग्रस्त भागात अजूनही मोठ्या प्रमाणात नागरिक अडकले आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने रविवारी 25 जुलै रोजी रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 2 लाख 30 हजार लोकांना सुखरुप बचावले असून सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं असल्याची माहिती दिली आहे. तर … Read more