“राज्यातील बेपत्ता महिला-मुली मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकल्या”; रुपाली चाकणकर यांचा गंभीर आरोप

मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत, याविशषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी  काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांनी राज्यातील बेपत्ता महिलांची त्यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप रुपाली चाकणकर यांनी  केला आहे. … Read more