satara | देशात आता मानव एकतेचा संदेश देण्याची वेळ
पुसेगाव, (प्रतिनिधी) – आज सर्व समाजातील लोकांना आपण असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताची अखंडता व एकात्मता धोक्यात आली आहे. लोकशाही धोक्यात असताना त्याला वाचवणे आणि जिवंत ठेवणे ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर येऊन ठेपली असून देशात आता मानव एकतेचा संदेश देण्याची वेळ असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले केले. कटगुण, ता. खटाव … Read more