लग्न जमत नसल्याने शेतकरी पुत्राचा थेट आमदाराला फोन, काय बोलणं झालं पाहा, ऑडिओ क्लिप व्हायरल

औरंगाबाद – मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण सध्या कमी असल्यामुळे अनेक तरुणांची लग्नाची इच्छा असतानाही लग्न जमत नसल्याचे चित्र आहे. त्यातच मुलींच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या वाढत्या अपेक्षांमुळे शेतकरी पुत्रांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. मुंबई, पुणे अशा शहरात नोकरीस असलेले किंवा शासकीय नोकरी असलेल्या मुलांनाच मुलगी देणार असा निश्चयच मुलींच्या घरच्यांनी केल्याचे दिसत आहे. त्यामुळे … Read more